Posts

Image
  स्वतःला इतकं बदला की नाव ठेवणारे ही तुमच्याकडे आदराने पाहतील. https://youtu.be/t34wK6J7YYQ?si=HBvqqhsl21BKq5Yz 1. घरात पाहिजे तेवढे रडून घ्या पण दरवाजा उघडताना नेहमी हसरा चेहरा ठेवून उघडा. 2. तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारावर लोकांना विचार करावा लागेल. 3. मतलबी लोकांना फोन मधूनच नाही तर आयुष्यामधूनच डिलीट करा. 4. आजच्या काळामध्ये स्वतः थोडं सांभाळून चला.कारण जागे जागेवर लोकांचे वाईट विचार पडलेले असतात. 5. जेव्हा नेहमी गप्प राहणारा माणूस चिडून ओढायला लागतो, बोलायला लागतो तेव्हा समजून घ्या की हद्दपार झालेली आहे. 6. या जगामध्ये कोणाचीच मदत करण्यासाठी फक्त पैशाची नाही तर एका चांगल्या मनाची ही गरज असते. 7. समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमंजस माणसाची जीभ चालते. 8. जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तर समजून घ्या तो माणूस चलाख आहे आणि तो कोणाचाच नाही. 9. पूर्ण ताकद लावा पैसे कमवण्यामध्ये. कारण पैसा सगळं काही आहे या जमान्यामध्ये. 10. दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात. शेतकऱ्याची पोरं आई बापाची लय काळजी घेतात... पण जास्त शिकले...
Image
  स्वतःचं मन दुखी आणि अस्वस्थ असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.. 1. ज्या माणसांचे विचार आणि नियत स्वच्छ असते त्या माणसाला मदत करण्यासाठी देव कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्की येतात. 2. शोध आयुष्याचा घ्यायचा होता खूप दूरपर्यंत गेलो. आयुष्य तर नाही मिळालं पण धडे खूप मिळाले. 3. राग तुम्हाला छोटं बनवतो आणि माफी तुम्हाला महान बनवते. 4. जास्त आपलेपणा दाखवणारे लोकच एक दिवस दाखवून देतात कि ते किती परके आहेत. जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल फक्त पाच मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ नक्की पहा. वरील व्हिडिओ पाहण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा... https://youtu.be/ze03CTulV4w?si=CZ4NW5wnUU7E-yHE 5. एकदा मनापासून केलेला प्रयत्न शेकडो अर्धवट प्रयत्नांपेक्षा जास्त प्रभावी असतो. 6. कदर केली नाही तर देवच हिसकावून घेतो. वेळ सुद्धा आणि माणूस सुद्धा. 7. सहन केलं जे सहन करायचं होतं आता सगळ्यांकडे दुर्लक्ष करून जगायचं आहे. 8. त्यांना सोडून देणं चांगला आहे ज्यांना तुमचं महत्त्व नाही. 9. ज्या गोष्टींनी मन घाबरतं देव त्याच गोष्टीवर पारखून पाहतो. 10. नाराज होण्यासाठी सुद्धा एक खास नातं असाव लागतं. कारण नाराजगी खूप म...
Image
 जीवनातील सगळं टेन्शन संपून जाईल 5 मिनिटं वेळ काढून फक्त हे वाचा..!      1.शिवाय घर अपूर्ण असतं. आणि वडिलांशिवाय आयुष्य. नशीबवान आहोत ते सर्वजण ज्यांच्या डोक्यावर आई-वडिलांचा हात असतो. 2.आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे मलम नसतो परंतु प्रत्येकाकडे मीठ मात्र असतं.आणि ते तयारच असतात तुमच्या जखमेवर मीठ चोळायला. 3.कधीही वेळेवर आणि नशिबावर घमंड करू नका. कारण दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात. 4.जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत वाईट वागली असेल, तर लगेच नातं तोडण्याची घाई करू नका. थोडा वेळ घ्या, विचार करा नाहीतर पश्चाताप होईल. 5.काही लोक तोंडावर इतकं खोटं आणि गोड बोलतात की त्यांना असं वाटतं की त्यांचं वागणं कोणालाच कळत नाही त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध रहा. 6.जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसा असतो तेव्हा तो विसरून जातो की तो कोण आहे आणि खिशामध्ये पैसे नसतील तेव्हा लोक विसरतात की तो कोण आहे. 7.आयुष्यात असं जगा की तुम्हाला कमी लेखणारे लोक एक दिवस तुमची ओळख सांगत फिरले पाहिजेत. 8.आयुष्य हे गरजेनुसार चालत असतं थंडीमध्ये सूर्याची आपण वाट पाहतो, उन्हाळ्यात त्य...
Image
मुलीच्या आयुष्याचा जोडीदार निवडताना एवढ्या अपेक्षा पण तुमच्या मुलीला ते नाही जमत..!  https://youtu.be/VL25kM_jBkM?si=Y9jRvmj_9C7smCJN स्त्रिया बरबाद होण्याची सात कारणे.. १. आपल्या नवऱ्यासाठी कमी आणि इतरांसाठी जास्त कौतुक करणे. २. कोणीही काही सांगितलं की लगेच विश्वास ठेवून नवऱ्यासोबत भांडणे आणि आपल्या नवऱ्यावर संशय घेणे. ३. आपल्या पतीची कमी बाहेरच्यांना सांगणे. ४. माहेरची जास्त ओढ तिकडच्या बद्दल जास्त माया आणि सासरच्या लोकांना ना पसंद करणे. ५. सगळ्यांसमोर पतीचा अपमान करणे व बोलण्यात वाईट शब्द वापरणे. स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहील... https://youtu.be/fD9d6ee1HsE?si=qkoQ30sX9QU4Vfex ६. दुसऱ्या स्त्रीने सांगितलेलं ऐकून घरात वाईट वागणे. ७. आणि सर्वात मोठे कारण म्हणजे आईच्या सांगण्यानुसार वागणे.     जीवनाच्या अखेरच्या प्रवासात फक्त नवराच आपल्याजवळ असतो त्यामुळे संसारात एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचे असते.